शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Kolhapur Flood: चिंचवाड मध्ये अडकले दोनशे साठ नागरिक, साठ जनावरांना चारा मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:13 IST

Kolhapur Flood: चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत.

- शुभम गायकवाड 

उदगाव (शिरोळ) -  चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत. त्याचबरोबर 60 जनावरे ही अडकली आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला बाहेर काढा अशी आग्रही मागणी पुरात अडकलेल्या नागरीकातून होत आहे.चिंचवाडला गेल्या दोन पुरात संपूर्ण गावाला वेढा पडला होता. यावेळी ही संपुर्ण गावाला कृष्णा नदीच्या महापूराचा वेढा पडला आहे.  2019 मध्ये तब्बल 350 नागरीक अडकले होते. त्यावेळी मोठया प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचा अनुभव गाठीशी असतानाही चिंचवाड गावामध्ये सध्या 260 नागरीक पुराच्या पाण्यात अडकुन पडले आहेत. चिंचवाडला जाण्यासाठी असणारे अर्जुनवाड, शिरोळ, उदगांव हे तिन्ही मार्ग बंद आहेत. येथील ग्रामविकास अधिकारी हणवते, तलाठी तमायचे, आरोग्य सेवक मुजावर हेही पुरातच अडकुन राहीले आहेत.अधिकारी वर्गाने नागरीकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज होती.गावातून बाहेर स्थलांतर केलेल्या नागरिकांची आरोग्य, जेवण, राहण्याची व्यवस्था करणे अगत्याचे असताना अधिकारीच अडकल्याने मोठी पंचाईत झाली.त्यामुळे आम्हाला प्रशासनाने तात्काळ बाहेर काढावे, अशी मागणी पुरात अडकलेल्या नागरीकांनी केली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर