शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कोल्हापूर :लबाड कारखानदार दिशाभूल करतात : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:51 IST

सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखाने एफआरपी देऊ शकतात; पण ही लबाड मंडळी शॉर्टमार्जिनचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. पहिली उचल ‘एफआरपी’ व उर्वरित पैसे हप्त्याने दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देलबाड कारखानदार दिशाभूल करतात : रघुनाथदादा पाटील‘एफआरपी’ दिल्याशिवाय कांड्याला हात लावू देणार नाही

कोल्हापूर : सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखाने एफआरपी देऊ शकतात; पण ही लबाड मंडळी शॉर्टमार्जिनचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. पहिली उचल ‘एफआरपी’ व उर्वरित पैसे हप्त्याने दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शेतकरी संघटनांनी केलेली ऊस दराची मागणी आणि साखर कारखानदारांची भूमिका यामुळे ऊस हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. सरकार मदत करेल, साखर कारखाने सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कारखानदारांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर रघुनाथदादा पाटील म्हणाले, सरकारच्या मदतीची काहीच गरज नाही. साखरेचे बाजारातील दराचा हिशेब घालून कारखानदार चुकीची माहिती देत आहेत.

एक टन ऊस गाळपानंतर १२० किलो साखर, ३०० किलो बगॅस, ४० किलो मोलॅसिस मिळते. या सगळ्याचा हिशेब केला तर ‘एफआरपी’ देणे सहज शक्य आहे पण लबाड कारखानदार संघटितपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लूटण्याचे काम करत आहेत. एफआरपीची रक्कम पहिला हप्ता म्हणून द्या आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही.कायदा मोडून बघाच!एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. कोणत्या जिल्ह्यात ऊसतोड सुरू आहे, हे कारखानदारांनी विचारणा करू नये. त्यांनी कायद्याचे पालन करावे, अन्यथा कायदा मोडून बघावा, असा इशारा पाटील यांनी दिला. 

 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर