शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोल्हापूर : कार्यालयीन कारभाराची उच्च स्तरीय चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:12 IST

कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

ठळक मुद्देकार्यालयीन कारभाराची उच्च स्तरीय चौकशीची मागणी कारवाई न होण्यामागचे गौडबंगाल

कोल्हापूर : कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.सामूहिक पद्धतीने लाच घेण्याच्या प्रकाराने उजेडात आलेला भारत राखीव बटालियनच्या कारभार जनतेसमोर आला आहे. येथे जवानांच्या प्रत्येक कामात टक्केवारीही ठरलेली आहे. हा प्रकार गेले कित्येक वर्ष चालू आहे.

सुरुवातीच्या काळात या प्रकाराला काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विरोध झाला; पण हा विरोध मोडून काढण्यात लाचखोर अधिकारी यशस्वी झाले; मात्र विरोध करणारे गडचिरोली, पुण्याला पाठविण्यात आले. विरोध करणारा या कार्यालयात ठेवायचा नाही. असा अलिखित नियमच या कार्यालयात आहे.या कार्यालयामार्फत सन २०१७ मध्ये झालेल्या भरतीचे गौडबंगाल काय अशी चर्चा जवानांच्या सोशलमीडिया ग्रुपवर रंगली असून यातूनच बटालियनच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.

या भरतीमध्ये झालेला गैर कारभार कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांना माहीत झाला, ज्यांनी आवाज उठवला, त्यांना कार्यालयातून गरज नसतानाही गडचिरोलीला पाठविण्यात आले. तेथील कार्यकाळ पूर्ण होताच त्यांना मूळ ठिकाणी हजर करून घेणे आवश्यक असताना पुन्हा त्यांना प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले.

याबाबत विशेष महानिरीक्षकाकडे तक्रारीनंतर त्यांना मूळ पदावर हजर होण्यासाठी सांगण्यात आले, मात्र समादेशकांनी त्यांना हजर करून घेण्याऐवजी त्यांची गैरहजरी घेऊन त्याचे एक महिन्याचे वेतनही रोखले. त्या वरिष्ठांना शासकीय कोट्यातून मिळणारे शासकीय निवासस्थानही त्यांना मिळू नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत असल्याचे त्या पत्रात लिहिण्यात आले आहे.याच बटालियनमधील काही जवानांनी कार्यालयाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वरिष्ठांना पत्रे दिली होती; मात्र त्यावरही आजपर्यंत काही कारवाई न होण्यामागचे गौडबंगाल जवानांना समजलेले नाही.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर