शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

ठळक मुद्दे लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीकाइथेनॉलमुळे मिळण़ार चांगले पैसे

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.पत्रकात ते म्हणतात, ‘कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे ऊसदराच्या तीन हजार रुपयांवर एकमत होऊन कारखाने सुरू झाले. एकीकडे साखरेचा सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर एकवीसपर्यंत खाली घसरला आहे.

दुसरीकडे प्रक्रिया खर्च, कर्जाचे व व्याजाचे हप्ते आणि बँकांची उचल ८५ टक्के असल्याने आपण उसाला १८०० ते २००० रुपयेच देऊ शकू; अन्यथा कारखाने बंद ठेवू, असे म्हणणारे कारखानदार आणि गेली १० वर्षे उसाला एकरकमी पहिला हप्ता ३५०० रुपये घेऊ असे म्हणणारे आणि तो दर कधीही न घेऊ शकलेले नेते आता तीन हजार रुपयांवर कसे एकत्र आले? साखर उद्योगास इथेनॉल निर्मितीतून चांगले पैसे मिळणार आहेत; म्हणूनच त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे.’ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर