शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

ठळक मुद्दे लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीकाइथेनॉलमुळे मिळण़ार चांगले पैसे

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.पत्रकात ते म्हणतात, ‘कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे ऊसदराच्या तीन हजार रुपयांवर एकमत होऊन कारखाने सुरू झाले. एकीकडे साखरेचा सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर एकवीसपर्यंत खाली घसरला आहे.

दुसरीकडे प्रक्रिया खर्च, कर्जाचे व व्याजाचे हप्ते आणि बँकांची उचल ८५ टक्के असल्याने आपण उसाला १८०० ते २००० रुपयेच देऊ शकू; अन्यथा कारखाने बंद ठेवू, असे म्हणणारे कारखानदार आणि गेली १० वर्षे उसाला एकरकमी पहिला हप्ता ३५०० रुपये घेऊ असे म्हणणारे आणि तो दर कधीही न घेऊ शकलेले नेते आता तीन हजार रुपयांवर कसे एकत्र आले? साखर उद्योगास इथेनॉल निर्मितीतून चांगले पैसे मिळणार आहेत; म्हणूनच त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे.’ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर