शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

ठळक मुद्दे लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीकाइथेनॉलमुळे मिळण़ार चांगले पैसे

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.पत्रकात ते म्हणतात, ‘कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे ऊसदराच्या तीन हजार रुपयांवर एकमत होऊन कारखाने सुरू झाले. एकीकडे साखरेचा सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर एकवीसपर्यंत खाली घसरला आहे.

दुसरीकडे प्रक्रिया खर्च, कर्जाचे व व्याजाचे हप्ते आणि बँकांची उचल ८५ टक्के असल्याने आपण उसाला १८०० ते २००० रुपयेच देऊ शकू; अन्यथा कारखाने बंद ठेवू, असे म्हणणारे कारखानदार आणि गेली १० वर्षे उसाला एकरकमी पहिला हप्ता ३५०० रुपये घेऊ असे म्हणणारे आणि तो दर कधीही न घेऊ शकलेले नेते आता तीन हजार रुपयांवर कसे एकत्र आले? साखर उद्योगास इथेनॉल निर्मितीतून चांगले पैसे मिळणार आहेत; म्हणूनच त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे.’ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर