शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूरची विमान सेवा बंद, कर्मचा-यांचे वेतन थकविल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 10:39 IST

केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेंतर्गत तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा बंद झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने सुरू केली होती. 

ठळक मुद्देकोल्हापूरची विमान सेवा बंदकर्मचा-यांचे वेतन थकविल्याचा संशयकर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविले?

कोल्हापूर :  केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेंतर्गत तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा बंद झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने सुरू केली होती. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी उडान योजनेंतर्गत सुरु झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने बंद केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. 

कोल्हापूर विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेली साडेतीन वर्षं संबंधित खात्याच्या मंत्रीमहोदय आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी वारंवार बैठका घेऊन, तसेच थेट संसदेत प्रश्‍न उपस्थित करून, महाडिक यांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ