शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये  हापूस आंब्याच्या पेटीला ९५०० रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:51 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या पेटीस साडेनऊ हजार रुपये दर मिळाला. शनिवारी मुहूर्तावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते आंब्याचा सौदा काढण्यात आला. यंदा ‘ओखी’ वादळाचा फटका आंबा पिकाला बसला होता; पण त्यानंतर पडलेल्या थंडीमुळे फळधारणा चांगली झाली आहे.

ठळक मुद्देहापूस आंब्याच्या पेटीला ९५०० रुपये दरकोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये  सौदाआतापर्यंत मुहूर्ताच्या सौद्यात सर्वाधिक दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या पेटीस साडेनऊ हजार रुपये दर मिळाला. शनिवारी मुहूर्तावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते आंब्याचा सौदा काढण्यात आला. यंदा ‘ओखी’ वादळाचा फटका आंबा पिकाला बसला होता; पण त्यानंतर पडलेल्या थंडीमुळे फळधारणा चांगली झाली आहे.

साधारणता आपल्याकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोकणातून आंब्याची आवक सुरू होते. तत्पूर्वी जैतापूर (ता. देवगड) येथील शेतकरी एस. जी. गोवेकर यांच्या हापूस आंब्याची बाजार समितीमधील इकबाल महेबूब बागवान यांच्या अडत दुकानात आवक झाली होती. त्याचा मुहूर्तावर सौदा काढण्यात आला. पाच डझन पेटीला उच्चांकी ९५०० रुपये दर मिळाला. सलीब इब्राहीम बागवान यांनी तो खरेदी केला.यावेळी बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, संचालक परशराम खुडे, विलास साठे, सर्जेराव पाटील, उदय पाटील, नंदकुमार वळंजू, शारदा पाटील, बाबूराव खोत, सरदार पाटील, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, राजेंद्र मंडलिक, समितीचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.

सर्वाधिक दरआतापर्यंत मुहूर्ताच्या सौद्यात इतका दर कधीच मिळालेला नव्हता. यंदा आंब्याच्या आवकेबरोबर दरही चांगला मिळेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड