शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Kerala Floods : नियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:49 IST

पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देनियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप

कोल्हापूर : पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. देशभ्रमंती करताना याचवेळी तिथे पावसाने थैमान घातले; पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. पत्रकारांनी धकाधकीतूनही व्यायाम करून शरीर तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.रस्ते वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीचे ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा यांनी २३ राज्यांतून हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्या दुचाकीवरून करत रविवारी ते कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालापमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रमुख उपस्थिती अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, आदींची होती.शर्मा यांनी आजवरच्या प्रवासातील कटू-गोड अनुभव सांगितले. सामाजिक बांधीलकीतून या जनजागृती मोहिमेला सुरुवात केली. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये अजूनही तंत्रज्ञानाची कमतरता आहे. चीन, जपान, अमेरिका यांसारख्या विकसित देशांच्या रांगेत भारताला यायचे असेल, तर तंत्रज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे.पत्रकारिता करताना पत्रकारांना नेहमीच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. संपूर्ण आयुष्य धावपळीचे असते; पण निवृत्तीनंतर आपली आयुष्याची पुंजी दवाखान्यात घालवण्यापेक्षा आत्तापासूनच व्यायामाचे महत्त्व जाणून घ्या, असा सल्लाही शर्मा यांनी दिला.विजय पाटील यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी, संचालक व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर