शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘यंत्रमाग’ कर्नाटकात हलविण्याचा विचार

By admin | Updated: February 23, 2015 00:31 IST

इचलकरंजीत आज बैठक : वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

इचलकरंजी : औद्योगिक वीजदराचे वाढत जाणारे संकट आणि त्याबाबत उद्योजकांनी वारंवार मागणी करूनही शासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष यामुळे यंत्रमाग कारखाने कर्नाटक राज्यात हलविण्याचा विचार येथील उद्योजक करीत आहेत. त्यासाठी आज, सोमवारी शहर व परिसरातील यंत्रमागधारक व अन्य उद्योजकांची बैठक समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित केली आहे.शहरातील यंत्रमाग क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीमध्ये वरील निर्णय घेण्यात आला. तसेच वीज दरवाढी विरोधी शुक्रवारी (दि. २७) वीज बिलांची होळी करण्याचेही बैठकीत ठरविले. बैठकीसाठी यंत्रमागधारक व यंत्रमागशी संलग्न उद्योगांचे सतीश कोष्टी, विश्वनाथ मेटे, गोरखनाथ सावंत, दीपक राशिनकर, बंडोपंत लाड, सुरेश पाटील, अजित जाधव, सागर चाळके, राहुल निमणकर, आदी प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या बैठकीसाठी ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजारी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, वीज संघटनांच्या समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)