शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अर्धा कप पाण्यात चार बिस्किटे बुडवून खाल्ली अन् दिवस काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:49 IST

EverestGirl Kolhapur : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.

ठळक मुद्देकस्तूरी सावेकरची एव्हरेस्ट कहाणी हवामानावर मात करून पुढील वर्षी नक्कीच एव्हरेस्ट सर करणार

कोल्हापूर : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.

नेपाळमध्ये काठमांडूला विमानतळावरून सुरू झालेला वातावरणाशी संघर्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प तीनवर पोहचेपर्यंत सुरूच होता. शेवटची चौथ्या कॅम्पवरची चढाई करण्याची मानसिक तयारी होती, पण प्रचंड गार वारे, बर्फाच्या वादळासमोर टेन्टचाही टिकाव लागू शकला नाही.हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने एव्हरेस्ट मोहीम पुढील वर्षी नव्या हिमतीने पूर्ण करायची हा निश्चय करत कोल्हापुरात परत आलेल्या कस्तूरी सावेकर हिने गुरुवारी माध्यमांसमोर मोहिमेचा थरारक अनुभव कथन केला.

यावेळी गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष व कस्तूरीचे प्रमुख मार्गदर्शक उमेश झिरपे, एव्हरेस्ट सर केलेले आशिष माने व जितेंद्र गवारे यांनीही या मोहिमेचा खडतर प्रवास मांडला. करवीर हायकर्सचे अध्यक्ष दीपक सावेकर, अमर अडके यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्गदर्शक उमेश झिरपे यांनीही कस्तूरी अगदी लहान वयात मोठे ध्येय गाठण्याची क्षमता राखणारी मुलगी आहे, तिने अनेक खडतर प्रसंग अनुभवले आहे, त्यातून तिचे मानसिक बळ वाढणार आहे, हेच तिला पुढील मोहिमेत कामी येणार आहे, असे सांगितले.

टॅग्स :Everestएव्हरेस्टTrekkingट्रेकिंगkolhapurकोल्हापूर