शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करून डॉक्टर जातातच कसे? भाजप शिष्टमंडळाचा मंत्री मुश्रीफ यांना सवाल

By समीर देशपांडे | Updated: December 22, 2023 15:59 IST

कोल्हापूर : शस्त्रक्रिया ठरल्याने रूग्ण उपाशी राहतो. परंतू भूल देेणारे डॉक्टर गेलेत म्हणून दोन, तीन शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरही निघून जातात. ...

कोल्हापूर : शस्त्रक्रिया ठरल्याने रूग्ण उपाशी राहतो. परंतू भूल देेणारे डॉक्टर गेलेत म्हणून दोन, तीन शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरही निघून जातात. ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करून डॉक्टर जातातच कसे असा सवाल भाजपच्या शिष्टमंडळाने वैदयकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी विचारला.येथील शासकीय विश्रामगृहावर शिष्टमंडळाने येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील प्रश्नांबाबत मुश्रीफ यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा केली. न्यूरोसर्जरीचे काम ठप्प असणे, न्यूरामायक्रोस्कोपची गरज, एमआरआयसाठीची यंत्रणा, नवजात बाळांसाठी आवश्यक असणाऱ्या इन्क्युबेटरची संख्या कमी, दिव्यांगांची तपासणी पहिल्या मजल्यावर असणे अशा अनेक अडचणी मांडल्या.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, उद्या तुमच्यावर शस्त्रक्रिया होणार म्हणून रूग्णांना उपाशी रहायला सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी दोन, तीन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर भूलतज्ज्ञ नाही म्हणून निघून जातात हे चित्र बरोबर नाही. यावेळी महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी मांडल्या. यावेळी राहूल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, एमआरआयची यंत्रणा पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार आहे. अन्य आवश्यक यंत्रणा आणि सोयी, सुविधांसाठी अधीष्ठाता यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात हे प्रश्न सोडविले जातील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा