शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

By भीमगोंड देसाई | Updated: September 14, 2023 15:34 IST

कोल्हापुरात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा मेळावा

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आजारी असताना चाळीस गद्दार गुजरात, गुवाहाटीमार्गे जात भाजपच्या वळचणीला जाऊन सत्तेवर आले. ठाकरे यांनी त्यांना आमदार, खासदार मंत्री केले तरीही त्यांनी निष्ठा गुंडाळून ठेवली. सत्तेत गेल्यानंतर ठाकरे यांच्या मालमत्तेविषयी बोलणाऱ्या रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली असा प्रश्न ठाकरे गट शिवसेना युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विचारला. येथील सूर्या हॉलमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.ते म्हणाले, अजित पवार निधी देत नाहीत, आम्हाला अडचणीत आणत आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो असे ४० गद्दार सांगत होते. आता तेच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. कोंबडी, सायकल चोर, पाणपट्टीवाल्यांना आमदार करून मंत्री केले. तेच आता ठाकरे यांच्यावर टिका करीत आहेत. त्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता धडा शिकवले. निवडणूक आयोग, ईडी भाजपची सालगडी बनली आहे. यामुळे सामान्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. कोकणातील दीडफुट्या तर वारंवार उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करीत असतो. त्याला भाजपने यासाठीच नेमला आहे. भाजपचा जनाधार कमी होत असल्याने जातीय दंगल घडवून आणण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसैनिकांनी सावध राहिले पाहिजे.जिल्हाप्रमुख् संजय पवार म्हणाले, आगामी काळात लोकसभा, विधानसभेच्या व इतर निवडणुका लागणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे. रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, सुनील मोदी यांची भाषण झाली. यावेळी दिनेश साळवी, प्रतिज्ञा उत्तूरे, महेश उत्तूरे, अवधूत साळोखे, मंजीत माने, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, प्रियंका माने आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे