शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हिटलरशाही प्रवृत्ती वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : देशात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसुधारकांची हत्या होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मण असल्याचे सांगत स्वयंपाक करून फसवणूक केल्यासारखे गुन्हे दाखल होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चाललेल्या देशात जातियवादाला खतपाणी घालत आहे. त्यातून एकाधिकारशाही लादणारी हिटलरशाही पुन्हा रुजत असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : देशात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसुधारकांची हत्या होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मण असल्याचे सांगत स्वयंपाक करून फसवणूक केल्यासारखे गुन्हे दाखल होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चाललेल्या देशात जातियवादाला खतपाणी घालत आहे. त्यातून एकाधिकारशाही लादणारी हिटलरशाही पुन्हा रुजत असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी येथील रेवताबाई एकावडे ट्रस्टच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशन, स्वयंसिद्धा कोल्हापूर, लक्ष्मीकांत विलासराव हंडे, गोविंद चौगले, रामचंद्र चौगले, संजय तिरवडे, विक्रम वागरे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाºया व्यक्तींना खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आपले विचार समाजावर लादणारी हिटलरशाही पुन्हा मूळ धरू लागली आहे. आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. सर्वांनी एकाच विचाराने चालणे शक्य नाही. आपले विचार दुसºयावर लादणारी हिटलरशाही वृत्ती जास्त काळ टिकत नाहीे.यावेळी प्रा. डॉ. जालिंदर पाटील, अजित पोवार, कांचनताई परुळेकर, रामचंद्र चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, माजी सभापती सुप्रिया साळोखे, माया लिंग्रस, मालोजी जाधव, वासुदेव पाटील, प्रा. ऐश्वर्या पालकर, पूनम देसाई, डॉ. सुभाष इंगवले, अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, लता एकावडे, आदी उपस्थित होते.