शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur: आजऱ्यात अतिवृष्टी, संभाजी चौक जलमय; गुडघाभर पाण्यातून विद्यार्थी, नागरिकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 12:15 IST

सदाशिव मोरे आजरा : आजऱ्यात आज सकाळी ५ ते ९ यावेळेत अतिवृष्टी झाली. यामुळे संभाजी चौक जलमय झाला होता. ...

सदाशिव मोरेआजरा : आजऱ्यात आज सकाळी ५ ते ९ यावेळेत अतिवृष्टी झाली. यामुळे संभाजी चौक जलमय झाला होता. गुडघाभर पाण्यातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांना कसरत करत ये - जा करावी लागली. या पाण्यातूनच वाहनधारकांनीही ये - जा सुरू केल्यामुळे पाण्याच्या लाटा दुकानांच्या कठड्यावरती आदळत होत्या.प्रत्येक वर्षी आजऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर संभाजी चौक जलमय होतो. पाणी जाण्यासाठी असलेली गटर अरुंद असल्याने हा प्रकार होतो. तालुक्यातील साळगाव बंधारा आजही पाण्याखालीच आहे. चित्री धरणात ४७ टक्के, आंबेओहोळ  ५० टक्के, खानापूर ३५ टक्के,  एरंडोळ  ९१ टक्के,  उचंगी ३९ टक्के तर चिकोत्रा ४० टक्के भरला आहे. पावसाने सकाळी साडेनऊ नंतर पूर्ण विश्रांती घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस