शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

Kolhapur: हसन मुश्रीफांना दिलासा नाही, न्यायालयाच्या निकालाबाबत समरजीत घाटगे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:45 IST

पूर्ण क्षमतेने खटला लढवणार

कोल्हापूर : 'संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याचा खटला कागल न्यायालयात सुरू आहे. याबाबत कागल न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांना दिलासा नाहीच. कागल न्यायालयातील खटला पूर्ण क्षमतेने लढवणार आहे,' असे समरजीत घाटगे यांनी गुरुवारी (दि. २६) राधानगरी धरण येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यातील अपहाराचा मुरगूड पोलिस ठाण्यातील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कागल न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा संदर्भ देऊन उच्च न्यायालयातील याचिका निकाली काढली. यावरून मुश्रीफ यांना क्लीन चीट मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर फिर्यादी समरजीत घाटगे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 

वाचा - माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रियाते म्हणाले, 'मुश्रीफ यांना दिलासा मिळालेला नाही. कागल न्यायालयात खटला सुरू आहे. ते न्यायालय याबाबत निर्णय घेईल, असे न्यायाधीशांनी म्हंटले आहे. याचिका रद्द केल्याने गुन्हा रद्द करण्याचा अर्ज आपोआपच निकाली निघाला. कागल न्यायालयात खटला सुरू असून, तो पूर्ण क्षमतेने लढवणार आहे.' मुश्रीफ यांनी सभासदांची ४० कोटींची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीत केला आहे.