शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच हत्या कटाचा मुख्य सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:50 IST

हा गुन्हा कटकारस्थानातून झाला आहे. सर्व आरोपींचे मिळून पानसरे यांची हत्या करण्याचे उद्दिष्ट होते.

कोल्हापूर : संशयित डॉ. वीरेंद्र तावडे हे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार होते. त्याचे काही पुरावे शुक्रवारी विशेष सरकारी वकील ॲड. हर्षवर्धन निंबाळकर यांनी न्यायालयासमोर सादर केले.मागील सुनावणीत हत्या प्रकरणातील पहिला संशयित समीर गायकवाड याचा दोषमुक्तीचा अर्ज संशयितांच्या वकिलांनी मागे घेतला होता. त्यानंतर डॉ. तावडे व सचिन अंदुरे यांच्यावरील दोषारोप निश्चित करण्याचे काम सध्या न्यायालयात सुरू आहे. यावर शुक्रवारी सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते. पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.न्यायालयातील युक्तिवादानंतर ॲड. निंबाळकर यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, तिघांसाठी दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यापैकी संशयित समीर गायकवाडचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता डाॅ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे या संशयितांबाबत युक्तिवाद झाला.मी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा कटकारस्थानातून झाला आहे. सर्व आरोपींचे मिळून पानसरे यांची हत्या करण्याचे उद्दिष्ट होते.पण वेगवेगळे रोल सर्वांना दिले होते. त्यामुळे जरी खून करताना दोनच आरोपी असले तरीही सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्यामुळे सर्वांचा रोल हा तेवढाच महत्वाचा असतो. यामध्ये तावडे या कटाच्या मागे मुख्य सूत्रधार होते. वेगवेगळ्या लोकांना तेच असाइनमेंट देत होते. त्या दृष्टीने एसआयटी ने गोळा केलेला पुरावा मी न्यायालयासमोर मांडला.व्हिडिओद्वारे उपस्थितीसंशयितांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे न्यायालयातील सुनावणीवेळी हजर ठेवण्यात आले. त्यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन यांच्यासह पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे, दिलीप पवार उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय