शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Govind pansare: पानसरे हत्या खटल्याची आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:47 IST

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याची सुनावणी कोल्हापुरातच होणार आहे. आज, सोमवारी (दि. ९) ...

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याची सुनावणी कोल्हापुरातच होणार आहे. आज, सोमवारी (दि. ९) जिल्हा न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान संशयित आरोपींवर दोषारोप निश्चिती होण्याची शक्यता आहे. पानसरे हत्येचा तपास आणि खटल्याच्या कामकाजाला गती यावी, अशी मागणी यापूर्वी अनेकदा शहरातील पुरोगामी संघटनांनी राज्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र गेली दोन वर्षे या खटल्याच्या कामकाजाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. आता उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुन्हा खटला गतिमान होण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय