शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

वीज तोडणारे, परीक्षा पुढे ढकलणारे सरकार लबाड, भाजपकडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 19:26 IST

BJP Kolhapur-वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणारे आणि एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे लबाड असल्याचा आरोप भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुुल चिकोडे यांनी केला.

ठळक मुद्देवीज तोडणारे, परीक्षा पुढे ढकलणारे सरकार लबाड भाजपकडून रास्ता रोको

कोल्हापूर : वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणारे आणि एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे लबाड असल्याचा आरोप भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुुल चिकोडे यांनी केला.या दोन्ही निर्णयांविरोधात भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली, यावेळी चिकोडे बोलत होते. जोपर्यंत या दोन्ही विषयात न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजप जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचे ते म्हणाले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एमपीएससी परीक्षार्थी संदेश हजारे, विशाल पाटील यांनी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या मतभेदामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून आमचे भविष्य अंधारात लोटत असल्याची खंत व्यक्त केली.यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस अशोक देसाई यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय आगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, आशिष कपडेकर, मामा कोळवणकर, विशाल शिराळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर