शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

देशात २४ वर्षांपूर्वी झाला मोबाईलचा पहिला कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:37 IST

सुखराम - ज्योती बसू यांच्यात झाला होता संवाद

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : जगभरात मोबाईल वापरात भारताचा क्रमांक पहिल्या काही देशांत आहे; परंतु देशात २४ वर्षांपूर्वी मोबाईलचा पहिला वापर झाला होता आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम यांनी ३१ जुलै १९९५ रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.भूपेंद्रकुमार क्रांतीचे सूत्रधार ज्योती बसू यांनी उद्योगपती भूपेंद्रकुमार मोदी यांच्याशी 1994 मध्ये भेटीत सर्वप्रथम कोलकात्यात मोबाईल नेटवर्क सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदी 90 च्या दशकात टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित होते. 09 महिन्यांनी भारतात मोबाईल सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.प्रवास असा...रेगिनाल्ड फेसेन्डेनने अमेरिकेत मॅसेचुसेट्सपासून11 मैल दूर अटलांटिक महासागरातील एका जहाजावर पहिला आवाजी रेडिओ संदेश1906 मध्ये पाठविला.04 एप्रिल १९७३ मध्ये मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने पहिला मोबाईल संवाद साधला आणि त्यालाच1975 मध्ये या शोधाचे स्वामित्व हक्क दिले गेले.1982 मध्ये युरोपातील दूरध्वनी कंपन्यांनी मोबाईल प्रणाली तयार केली.1984 मध्ये मोटोरोलाने पहिला मोबाईल संच बाजारात आणला. त्यानंतर सुधारणा होत गेल्या.आधुनिक काळात मोबाईल संभाषणाखेरीज इंटरनेट पाहणे, व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडिओ ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे-काढणे इत्यादींकरिता वापरले जातात.

रुपये 16, मोजावे लागले मिनिटाला पहिल्या मोबाईल कॉलसाठी 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर