शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी संपन्न होईल : पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य ...

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील बी.एस्सी विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बी.व्ही.जी.चे प्रमुख मा. भालचंद्र पोळ आणि मा. तानाजी निकम लाभले.

कार्यशाळेत शहीद प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, शहीद प्रसारक मंडळाचे अनिल पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, अनिल भांडवले, बी. एस्सी विभागाच्या प्राध्यापिका आणि कार्यशाळेच्या सहाय्यक स्नेहलता पाटील, राहुल कांबळे, विशाल किल्लेदार उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते तसेच शहीद संस्थेचे डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या प्रेरणेतून या मोहिमेची सुरुवात महाविद्यालयाने केली आहे.

या कार्यशाळेचे प्रास्तविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले, सूत्रसंचालन शैला मोरे, दीपाली लोहार यांनी केले.