शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी संपन्न होईल : पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य ...

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील बी.एस्सी विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बी.व्ही.जी.चे प्रमुख मा. भालचंद्र पोळ आणि मा. तानाजी निकम लाभले.

कार्यशाळेत शहीद प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, शहीद प्रसारक मंडळाचे अनिल पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, अनिल भांडवले, बी. एस्सी विभागाच्या प्राध्यापिका आणि कार्यशाळेच्या सहाय्यक स्नेहलता पाटील, राहुल कांबळे, विशाल किल्लेदार उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते तसेच शहीद संस्थेचे डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या प्रेरणेतून या मोहिमेची सुरुवात महाविद्यालयाने केली आहे.

या कार्यशाळेचे प्रास्तविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले, सूत्रसंचालन शैला मोरे, दीपाली लोहार यांनी केले.