शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

करंजफेणच्या शेतकरी मंडळास वनश्री पुरस्कार

By admin | Published: August 10, 2016 12:55 AM

नागपूर येथे ‘टायगर डे’ या आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला.

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार राधानगरी तालुक्यातील करंजफेण येथील भारतीय शेतकरी ग्रामीण विकास मंडळास प्रदान करण्यात आला. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री, खासदार उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील, सदस्या शैलेजा पाटील व समन्वयक मधुकर पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख ७५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नागपूर येथे ‘टायगर डे’ या आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. यावेळी वृक्षलागवडीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. हा पुरस्कार वृक्षलागवडीसह जाणीवजागृतीचे काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्यात येतो. ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’साठी पुणे महसूल विभागातून प्रथमच ‘भारतीय शेतकरी ग्रामीण विकास मंडळा’ची पुरस्कारासाठी निवड झाली. यानंतर महाराष्ट्र राज्य पातळीवर मंडळास द्वितीय पुरस्कार देण्यात आला.