शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अतिरिक्त उपभोगासाठीच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : दिलीप कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:11 IST

अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देअतिरिक्त उपभोगासाठीच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : दिलीप कुलकर्णीप्रज्ञान कला अकादमी यांच्यातर्फे ‘पर्यावरण व बदलती जीवनशैली’वर संवाद

वारणानगर : अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.पर्यावरण व निसर्गावर प्रेम करणाऱ्या या दाम्पत्याने वारणा भगिनी मंडळ व प्रज्ञान कला अकादमी यांच्यातर्फे आयोजित ‘पर्यावरण व बदलती जीवनशैली’ या विषयावर जाणकार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वारणा साखर कारखाना व वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे उपस्थित होत्या.यावेळी मनावरील नियंत्रण तसेच जीवनशैलीतील बदलांद्वारे नैसर्गिक संपत्ती जपली जाऊ शकते, असे स्वानुभवातून आलेले मत या दाम्पत्याने मांडले. वारणानगर येथील नागरिकांशी त्यांनी तब्बल तासभर संवाद साधला.यावेळी ‘प्रज्ञान’चे अध्यक्ष रमेश हराळे, उपाध्यक्षा नेहा आवटी, तानाजी शिंदे, शिक्षक घोडके तसेच सर्व संचालक उपस्थित होते. संवादादरम्यान झालेल्या चर्चेचे फलित म्हणून आपली जीवनशैली थोड्याफार प्रमाणात का असेना, पर्यावरणपूरक करावी, असे आवाहन शेवटी नीलेश आवटी यांनी केले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर