शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राऊतवाडी धबधबा पर्यटनास अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी; स्थानिक प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 15:39 IST

धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले

गौरव सांगावकर राधानगरी : मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबा पर्यटनासाठी आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी धबधब्याकडे येण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात. दोन, तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या प्रवाहातून लहान, मोठे दगड येत असल्याने तसेच पाणी प्रवाह अधिक असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी राधानगरी तहसिल व पोलिसांनी गांभीर्य ओळखून अनिश्चित काळासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख, पो. नि. ईश्वर ओमासे यांनी केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरी