शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:15 IST

प्रश्न विचारणे हीच लोकशाही : कामत

कोल्हापूर : ज्या इलेक्ट्रोरल बाँडला सरकारने कायदेशीर स्वरूप दिले, ते प्रत्यक्षात खंडणीचा भाग आहेत आणि त्यासाठी एखाद्या गँगस्टरप्रमाणे गँग तयार केली आहे, ज्यात ईडी आणि सीबीआयला सदस्य केलेले आहे, असा आरोप निरंजन टकले (मुंबई) यांनी रविवारी केले.येथील शाहू स्मारक भवनातील मिनी हॉल येथे रविवारी झालेल्या विचारवेध संमेलनात ते बोलत होते. टकले म्हणाले, ‘गुजरातमध्ये नरेंद्र मोदी प्रथम जिंकले तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक केले; पण सीताराम येचुरी यांनी गुजरात मॉडेल सर्वप्रथम एक्स्पोज केले. निवडणुकांमध्ये ज्यांना कधीही हरवता येत नाही, अशा शाश्वत मूल्यांना मोदींच्या काळात बदनाम करण्यास सुरुवात झाली. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ हा त्याचाच भाग होता. हा दहशतवाद आज देशात आला त्यामागे अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो आला आहे,’ असा आरोपही टकले यांनी यावेळी केला.ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कामत (बेळगाव) म्हणाले, ‘लोकशाहीचे शासन संस्था आणि माध्यमे यांचे मिळून चार खांब आहेत. शाळा हा मधला कंपू आहे. प्रश्न विचारणे हीच लोकशाही आहे; पण आज तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगतात, म्हणून बोलणे जरुरी आहे. जात आणि धर्म यांचा समावेश भांडवलशाही व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था बदलायची आहे. लोकशाही समजून घेण्याची ताकद लोकांमध्ये आहे.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग