शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

... त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही प्रेमाचा बंध, थोरल्या जाऊ गेल्या... मी तरी कशाला जगू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:46 IST

वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.

ठळक मुद्देथोरल्या जाऊ गेल्या... मी तरी कशाला जगू?वळिवडेतील घटना : सख्ख्या बहिणीसारखा प्रेमाचा बंध

कोल्हापूर : वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.धाकटी जाऊ आक्काताई यांचे निधन झाल्यानंतर थोरल्या जाऊ रत्नाबाई यांनी आमची ५० वर्षांची जोडी देवाने फोडली. आता मीही जगत नाही, असे म्हणत पुणे येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या मुलाला फोन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचेही हृदयविकाराने निधन झाले. एका कुटुंबात सख्ख्या जावा-जावांचे पटत नाही, अशी अनेक कुटुंबातील उदाहरणे आहेत. मात्र, सख्ख्या जावेपेक्षा एक मैत्रीण म्हणून या दोघी एकमेकींवर संसाराला सुरुवात झाल्यापासून जिवापाड प्रेम करीत होत्या.

आक्काताईंचे पती आप्पासाहेब हे जळगाव येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत नोकरीस होते. ते सध्या शेती करतात. रत्नाबाई यांचे पती बापू कोळी यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या दोघींच्या पश्चात मोठा परिवार आहे. एक दिवसाच्या अंतराने सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याने कोळी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर