शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उत्तराखंडमधील दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले? शोधासाठी ७० पर्यटन संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:48 IST

१६ जण चारधामला जात होते. मात्र..

कोल्हापूर : उत्तराखंडमधील चारधाममध्ये अतिवृष्टीमुळे मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले आहेत, याच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने ७० पर्यटन करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला. मात्र दुर्घटनेत कोणीही नसल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.दुर्घटनेमुळे चारधामला निघालेले बेळगाव, चंदगड तालुक्यातील शिनोळी तालुक्यातील सोळा तरुण ऋषीकेश येथेच थांबले आहेत. त्यांना पुढे जाण्यास परवानगी मिळालेली नाही.प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात चारधामला पर्यटक मोठ्या संख्येने जातात. गंगोत्री, यमुना, बद्रीनाथ, केदारनाथ या चार धामचे दर्शन घेतला. चारधाम परिसरात मंगळवारी जोरदार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले आहेत. परिणामी तेथे गेलेेले देशभरातील ६० हून अधिक जण पर्यटक अडकले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटोत्यामुळे या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून कोण गेले आहेत का याचा शोध बुधवारपासून सुरू आहे. या दुर्घटनेत जिल्ह्यातील कोणीही नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. बेळगाव, शिनोळीतील १६ जण चारधामला जात होते. मात्र ते वाटेतच आहेत. ते सुखरूपपणे ऋषीकेश येथे मुक्काम केला आहे. त्यांना अजून चारधामला जाण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.