शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विद्यार्थ्यांच्या खात्यावर २० एप्रिलपर्यंत शिष्यवृत्ती जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जबाबदार व्यक्तींना लवकर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर दि.२० एप्रिलपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी, अशी मागणी ऑल इंडिया ...

कोल्हापूर : जबाबदार व्यक्तींना लवकर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर दि.२० एप्रिलपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनच्या (एआयएसएफ) वतीने शुक्रवारी करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना देण्यात आले.

शिवाजी विद्यापीठामध्ये सन २०१६ ते २०१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकार शिष्यवृत्ती तीन वर्षे प्रलंबित आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनास वारंवार आंदोलनाद्वारे निवेदने देण्यात आली आहेत. तरीही प्रशासनाचा कारभार गाफीलपणे सुरू आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत होत आहे. कुलगुरूंनी याचा गांभीर्याने विचार करावा. जबाबदार व्यक्तींना लवकरात लवकर नियुक्त करून दि.२० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी; अन्यथा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी प्रशांत आंबी, धीरज कठारे, हरीश कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे उपस्थित होते.