शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:22 IST

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटील कोल्हापूर : राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यानंतरच भाजप-शिवसेना ...

पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटीलकोल्हापूर : राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यानंतरच भाजप-शिवसेना युतीचा निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.कर्नाटक पोटनिवडणूक निकालाची दखल घेवून युतीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत का, असे विचारल्यावर पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीवरून नव्हे तर पाच राज्यांतील निकालानंतर या घडामोडींना वेग येईल. लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप एकाच वेळी व्हावे, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा आहे. या दोन्ही निवडणुकीत ज्या पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहतील. त्यामुळे लोकसभेला केवळ सहा जागांसाठीचे वाटप असल्याने त्यामध्ये फारसे मतभेद नाहीत. मात्र विधानसभेचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विधानसभेच्या भाजपाकडे १२३, शिवसेनेकडे ६३ व अपक्ष ७ अशा १९३ जागांचे वाटप निश्चित आहे. उर्वरित ९५ जागांसाठीचे वाटप हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही निवडणुकींचे जागावाटप एकाचवेळी करा असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाबद्दल थेट मागणी पुढे आली नसल्याचे त्यांनी सांगितले.औंरगाबाद, उस्मानाबादचे नामांतर व्हावेज्यांंनी आपल्यावर सत्ता गाजविली त्या परकीयांच्या खुणा पुसल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर व्हावे, अशी सरकारचीही इच्छा आहे. याची पुढची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील