शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

Kolhapur: दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पाच महिने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:58 IST

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने व गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पर्यटनासाठी ...

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने व गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.नोव्हेंबर ते मे पर्यंत पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्य खुले असते. जूनपासून सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अभयारण्य प्रवेश निषिद्ध केला जातो. दिवाळी दरम्यान एक नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी अभयारण्य प्रवेश पुन्हा खुला केला जाईल. पर्यटकांसाठी दाजीपूर प्रवेश बंद केला असला तरी पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण पर्यटकांना खुणावत आहे.येथील दोन्ही जलाशये, बॅक वॉटर, अभयारण्य, धबधबे, जंगल, आदींनी हा परिसर नटलेला आहे. त्याचबरोबर पर्यटन व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध सोयी-सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीकडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर