शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पाच महिने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:58 IST

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने व गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पर्यटनासाठी ...

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने व गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.नोव्हेंबर ते मे पर्यंत पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्य खुले असते. जूनपासून सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अभयारण्य प्रवेश निषिद्ध केला जातो. दिवाळी दरम्यान एक नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी अभयारण्य प्रवेश पुन्हा खुला केला जाईल. पर्यटकांसाठी दाजीपूर प्रवेश बंद केला असला तरी पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण पर्यटकांना खुणावत आहे.येथील दोन्ही जलाशये, बॅक वॉटर, अभयारण्य, धबधबे, जंगल, आदींनी हा परिसर नटलेला आहे. त्याचबरोबर पर्यटन व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध सोयी-सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीकडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर