शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:22 IST

Mahalaxmi Temple Kolhapur, Religious Places, Coronavirus Unlock, kolhapur मंदिरे खुली झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण दक्षता घेतली असून, भाविकांना तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता.

ठळक मुद्देअंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर : मंदिरे खुली झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण दक्षता घेतली असून, भाविकांना तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने राज्यातील मंदिरे बंद होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरपासून मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. दीपावलीचा सण संपला. मंदिरे खुली झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यात मंदिरे खुली झाल्यानंतरचा पहिला रविवार असल्याने कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहेच. त्याशिवाय सॅनिटायझरचा वापर, थर्मल मशीनद्वारे तपासणी करूनच दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर