शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus : तीनशे पाच स्वयं-साहाय्यता समूहांकडून ७१ लाखांच्या मास्कची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:21 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०५ स्वयं-सहाय्यता समूहांनी लॉकडाऊनच्या काळात पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती करून ७१ लाख ३५ हजार १६ रुपये किमतीच्या मास्कची विक्री केली. या विक्रीमुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देतीनशे पाच स्वयं-साहाय्यता समूहांकडून ७१ लाखांच्या मास्कची विक्रीसाडेपाच लाख मास्कची निर्मिती; राज्यात दुसरा क्रमांक

कोल्हापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०५ स्वयं-सहाय्यता समूहांनी लॉकडाऊनच्या काळात पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती करून ७१ लाख ३५ हजार १६ रुपये किमतीच्या मास्कची विक्री केली. या विक्रीमुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला.जनता कफ्यूर्नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात मास्कची बाजारातील मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील ३०५ स्वयंसहाय्यता समूहांतील १३०१ महिला सदस्यांनी आजअखेर पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती केली. त्यातून ७१ लाख ३५ हजार १६ रुपयांची कमाई केली.

निर्मिती केलेले सर्व मास्क जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केले. कोरोनासारख्या महामारीत महिलांनी लावलेला हातभार मोलाचा ठरतो आहे.यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांचे मार्गदर्शन लाभले.कागलमध्ये सर्वाधिक मास्कची निर्मितीएकूण मास्कच्या निर्मितीमध्ये कागलमधील १७ स्वयंसहाय्यता समूहांनी सर्वाधिक दोन लाख ४२ हजार १० मास्कची निर्मिती करीत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला.स्वयंसहाय्यता समूह आजरा- १२, भुदरगड- १५०, चंदगड- १५, गडहिंग्लज- १७, गगनबावडा- ११, हातकणंगले- १२, कागल- १७, करवीर- १६, पन्हाळा- १४, राधानगरी- १६, शाहूवाडी- १३, शिरोळ- १२ एकूण ३०५ स्वयं-समूहांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरWomenमहिला