शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus Lockdown : बिहारकडे दोन रेल्वे रवाना : दोन हजार ७३० प्रवाशी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:17 IST

भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले.

ठळक मुद्देबिहारकडे दोन रेल्वे रवाना दोन हजार ७३० प्रवाशी रवाना

कोल्हापूर : भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले.लोकमतचे संपादक वसंत भोसले, नवी दिल्ली आय एस टी ई चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, एस.एच. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बिहार येथील आररियाकडे रेल्वे मार्गस्थ झाली.बिहार शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना जाण्यासाठी नियोजन करण्यात आले.एस.टी व केएमटी बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले.याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने जेवणाचे किट या मजुरांना देण्यात आले. त्यानंतर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.शासनाने दिलेल्या सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रेल्वे सुटताच प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून आनंद व्यक्त केला.बिहार येथील आररिया व बरौनीकडे रेल्वे रवाना झाली. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्रा. राजेंद्र रायकर, हेमंत उलपे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, शामराव कदम, सतीश आवटे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर