शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

झूम परिसरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा - :प्रदूषण नियंत्रण मंडळाचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:15 IST

तातडीने तपासणी करून येथील दूषित वायूची माहिती सर्वांना जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर कॉमन मॅन संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयानी झूम परिसराची पाहणी केली.

ठळक मुद्दे आरोग्यास घातक विषारी वायू असण्याची शक्यता

कोल्हापूर : झूम येथील कचऱ्याच्या ढिगातून बाहेर पडणारा धूर आरोग्यास धोकादायक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार मास्क घालूनच बाहेर पडावे, असा फतवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काढला आहे. वास्तविक महापालिकेवर या प्रकरणी कडक कारवाई न करता नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कॉमन मॅन संघटनेचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी मंगळवारी झूम येथील विषारी वायूची तपासणी का करण्यात आली नाही, असा जाब प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना विचारला. तातडीने तपासणी करून येथील दूषित वायूची माहिती सर्वांना जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर कॉमन मॅन संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयानी झूम परिसराची पाहणी केली.

यानंतर प्रशांत गायकवाड यांनी कच-यातील आगीमुळे या ठिकाणी सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, पार्टिक्यूलेट मॅटर पीएम १०, लीड, कार्बन मोनॉक्साईड सी, अमोनिया अशी धुरातील संभाव्य प्रदूषके असू शकतात. यासंदर्भात महापालिकेला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागातील मशिनरींच्या साहाय्याने झूम येथील वायूची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल येण्यास विलंब लागणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण