शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:03 IST

उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात गेल्या नऊ वर्षांत ७५.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे उसासह सर्व पिकांचा उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाला भाव मात्र त्या पटीत मिळत नाही. रासायनिक खताच्या किमतीत सरासरी ७५ टक्क्यांची वाढ झाली, पण उसाचा दर केवळ २२ टक्क्यांनीच वाढला आहे. हे शेतीचे अर्थकारण शेतकऱ्यांना आतबट्ट्धात आणत आहे.

उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अगोदरच वाढती मजूर, मशागतीच्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला भाला असताना रासायनिक खत कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा झटका दिला आहे. गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक वाढ १२ : ६१

युरिया, डीएपीचे दर स्थिर, मात्र कृत्रिम टंचाई

युरिया आणि डीएपीचे दर स्थिर ठेवले आहेत. पण विक्रेत्यांकडे या खतांची टंचाई आहे. कृषी विभाग म्हणतो, ही खते मुबलक आहेत, मग ती नेमकी जातात कोठे? असा प्रश्नही शेतकरी विचारू लागले आहेत.

:०० च्या पोत्यामागे २७००, ००:५२:३४ च्या २१५०, १९: १९:१९ च्या १३०० व पोटॅशच्या किमतीत १२२० रुपयांची वाढ हझाली आहे.

अजूनही दरवाढीची शक्यता

केंद्र सरकारने रासायनिक खते नियंत्रणमुक्त केल्याने कंपन्यांनी दरवाढीचा धडाकाच लावला आहे. अजूनही दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. दरवाढीचे कारण मात्र विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना समजलेले नाही.

५२ रुपये किलोचे खत; उसाला तीन रुपये भाव

रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने सरासरी ५२.५० रुपये किलो दर पडतो. महागडे खत घालून पिकविलेल्या उसाला मात्र तीन रुपये किलोने कारखान्यांना विकावा लागत आहे, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

रासायनिक खांच्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एवढी महागडी खते घालून पिकविलेल्या उसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही खरी शोकांतिका असून, युरियासह डीएपी मिळत नाही. याला लागलेल्या घुशी आम्हाला शोधाव्या लागतील.

- शिवाजी माने, अध्यक्ष, जयशिवराय

महागडी खते घेऊनही दर्जापुढे प्रश्नच

महागडी खते घालून उत्पादकता वाढेलच याची खात्री शेतकऱ्यांना नाही. भेसळयुक्त खताचा वापर केल्यानंतर उत्पादकता कशी वाढणार? शेतकरी हजारो रुपयांची खते आणून मातीत घालतात. मध्यंतरी जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट खत विक्रीचे साठे सापडले होते. महागडी खते घेऊनही दर्जेदार खते मिळतात का? हे पाहणे गरजेचे आहे. एकीकडे उत्पादकता वाढेना आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चा एवद्वाही दर मिळेना, अशा दुहेरी संकटात सध्या शेतकरी आहे.

पीक पालट नसल्याने उत्पादकता घटली

सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत कमी झाला आहे. शेणखत वापरण्याचे प्रमाण नगण्य असल्याने तसेच पाणी व रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेती नापीक होण्याचे प्रमाण वाढ असल्याचे चित्र.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fertilizer prices soar 75% in nine years, farmers struggle.

Web Summary : Chemical fertilizer costs have surged 75% in nine years, while sugarcane prices increased only 22%. Farmers face rising production costs, stagnant crop prices, and fertilizer shortages despite official claims of ample supply. This situation, coupled with climate change impacts and soil degradation, intensifies farmer distress.
टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर