शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? गणेश मिरवणुकीत अवतरल्या शहरातील समस्या

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2023 21:38 IST

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.

कोल्हापूर - चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? असा सवाल करत अनेक मंडळानी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळानी अनेकविध आकर्षक देखावे सादर झाले आहेत.  

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.  मिरवणुकीत मंडळाच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोक भाष्य करणारे फलक लावले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी अशी विचारणा यातून करण्यात आली आहे. काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर,  काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने फलक या मिरवणुकीत लावून कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारतीय स्वातंत्र्याची गाथालेटेस्ट ग्रुपने भारतीय स्वातंत्र्याची गाथा मांडली. या मिरवणुकीत देशातील हुतात्मा झालेल्या  स्वातंत्र्यवीरांची यादी असलेले फलक, समाजसुधारक, पहिले पुरुष स्वातंत्र्यवीर , महिला स्वातंत्र्यवीर , चिमाजी अप्पा, कित्तुरची राणी चिन्नमा, आझाद हिंद सेना यासोबत मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सायमन कमिशनविरुद्ध आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांचा इतिहास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केला. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGaneshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर