शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? गणेश मिरवणुकीत अवतरल्या शहरातील समस्या

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2023 21:38 IST

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.

कोल्हापूर - चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? असा सवाल करत अनेक मंडळानी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळानी अनेकविध आकर्षक देखावे सादर झाले आहेत.  

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.  मिरवणुकीत मंडळाच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोक भाष्य करणारे फलक लावले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी अशी विचारणा यातून करण्यात आली आहे. काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर,  काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने फलक या मिरवणुकीत लावून कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारतीय स्वातंत्र्याची गाथालेटेस्ट ग्रुपने भारतीय स्वातंत्र्याची गाथा मांडली. या मिरवणुकीत देशातील हुतात्मा झालेल्या  स्वातंत्र्यवीरांची यादी असलेले फलक, समाजसुधारक, पहिले पुरुष स्वातंत्र्यवीर , महिला स्वातंत्र्यवीर , चिमाजी अप्पा, कित्तुरची राणी चिन्नमा, आझाद हिंद सेना यासोबत मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सायमन कमिशनविरुद्ध आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांचा इतिहास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केला. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGaneshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर