शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:56 IST

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हेही भाजपने सांगावे

कोल्हापूर : भारत राष्ट्र समितीकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, गेल्यावेळी गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली आहे. आता केसीआर यांच्या आश्वासनाला फसणार नाही. एकला चलोची भूमिका आहे. स्वाभिमानी हातकणंगलेसह राज्यातील चार लोकसभेच्या जागा लढविणार आहे. प्रसंगी बारामतीची जागाही लढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले, बीआरएसकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देऊ, पक्षात या, अशी ऑफर दिली होती; पण ती मी नाकारली. मला पक्षात जायचे असते तर यापूर्वीच राजकीय पक्षात जाऊन स्थिरस्थावर झालो असतो. मला हे करायचे नाही. आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, जनतेसाठी लढण्याचे ठरवून वाटचाल सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष संपर्क करीत आहेत. मात्र, स्वाभिमानीने यावेळी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशीच तयारी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ नाईन कार्यक्रम भाजपतर्फे राबवला जात आहे. यामध्ये टिफिन बैठक होत आहे. या बैठकीतील टिफिनमधील भाकरीला प्रतिष्ठा मिळाली का याचा विचार पंतप्रधान मोदी यांनी केला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हेही यानिमित्ताने भाजपने सांगावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीChief Ministerमुख्यमंत्री