शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:31 IST

congress, morcha, kolhapurnews सध्याची शेतीव्यवस्था मोडून बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. सर्व व्यवस्था मोडून देशाला देशोधडीला लावणारे हे सरकार शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका नियमित कर्जदार व दोन लाखांवरील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी

कोल्हापूर: सध्याची शेतीव्यवस्था मोडून बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. सर्व व्यवस्था मोडून देशाला देशोधडीला लावणारे हे सरकार शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनातंर्गत महाराष्ट्रातील ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात गुरुवारी कोल्हापुरातून झाली. रॅलीच्या सांगतेनंतर दसरा चौकातील जाहीर सभेत मंत्री थोरात यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कडाकडून टीका केली.शाहूंच्या भूमीत जे घडते, त्याचे पडसाद राज्यभर नव्हे तर देशभर उमटतात, म्हणूनच कोल्हापुरातून रॅलीची सुरुवात केली आहे, असे सांगून येथे मिळालेला प्रतिसाद पाहून निर्णय योग्य होता हे कळाले. असे मंत्री थोरात म्हणाले. आता राज्यभर शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे. आम्ही राज्यात चांगल्या पध्दतीने काम करत आहोत, पण केंद्र सरकार कायमच जनताविरोधी भूमिका घेत असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगून थोरात यांनी कोरोनामुळे आर्थिक अडचणी असताना देखील अतिवृष्टीग्रस्तांना १० हजार कोटी दिले. कर्जमाफी दिली. नियमित कर्जफेड करणारे व दोन लाखावरील शेतकरी यांनादेखील कर्जमाफीचा लाभ लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर