शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

साखरपुडा झालाय, लग्नही होवू शकतं - मनसे नेते अविनाश अभ्यंकर

By समीर देशपांडे | Updated: April 22, 2024 18:20 IST

कोल्हापूर : आता तरी ३३ गुण जुळलेत. आमचा आता साखरपुडा झालाय. लग्नही होवू शकतं अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...

कोल्हापूर : आता तरी ३३ गुण जुळलेत. आमचा आता साखरपुडा झालाय. लग्नही होवू शकतं अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्त आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे समन्वयक अविनाश अभ्यंकर यांनी ‘मनसे’ कोणासोबत युती करून पुढच्या निवडणुका लढणार का या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र याबाबत आमचे नेते राज ठाकरे हेच निर्णय घेतील हे सांगायलाही ते विसरले नाहीत.अभ्यंकर हे या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी दुपारी मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंकर बोलत होते.

ते म्हणाले, राज ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. यानंतर हाच संदेश तालुकापातळीवर जाईल. भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हा निर्णय असून राज यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हलू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावेळी राजू दिंर्डाले, प्रसाद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसे