शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

विमनस्क, विकलांगांना ‘शिवकुटी’चा आधार

By admin | Updated: July 4, 2015 00:21 IST

कोणी अन्न दिले तर ते खातात, अन्यथा ते तसेच पडून राहतात. विशेष म्हणजे पावसातही ते एकाच ठिकाणी बसून राहतात.

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या फुलेवाडी रोडवर चार अनाथ विकलांग व विमनस्क अवस्थेत पावसामुळे अंगाचे मुटकुळे करून बसलेल्या येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसत होते. मात्र, त्यांना कोणी मदतीचा हात पुढे करीत नव्हते. ही बाब एस. पी. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी या चारजणांसाठी १८ बाय १० आकाराचा छोटासा निवारा डी. मार्टसमोरील रस्त्याच्या एका बाजूला शिवकुटी नावाचा निवारा उभा करीत शुक्रवारी दोघाजणांना हलविले. निराधार व अनाथ व्यक्तींचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण देण्याची व त्यासाठी आधार केंद्रे उभारण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. कोल्हापुरातही तसे ‘निवारा घर’ बांधले आहे; पण ते कोणालाही कोठे आहे हे माहीत नाही. रंकाळा तलावाच्या जवळपास तीन ते चारजण विकलांग व विमनस्क अवस्थेत फिरतात. कोणी अन्न दिले तर ते खातात, अन्यथा ते तसेच पडून राहतात. विशेष म्हणजे पावसातही ते एकाच ठिकाणी बसून राहतात. ही बाब संदीप काळे, परेश लाड, सागर कलघटगी, विराज ओतारी या युवकांना समजली. त्यांनी आपल्या एस. पी. गु्रपतर्फे रहदारीला अडथळा न करता आडोशाची जागा शोधली व २५ हजार रुपये खर्चून ‘शिवकुटी’ नावाचा तात्पुरता निवारा उभा केला. यात या चारजणांपैकी दोघाजणांना हलविले आहे. (प्रतिनिधी)