शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी शिथिल; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:34 IST

साखर कारखान्यांना दिलासा

कोल्हापूर: उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिस पासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.देशात साखरेचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता म्हणून १५ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे उसाचा रस आणि बी हेवी मोलासिस पासून रेक्टिफाईड स्पिरिट ,इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीवर बंदी घातली होती. यातील इथेनॉल निर्मिती वरील बंदी काही दिवसापूर्वीच उठविली. अल्कोहोल आणि रेक्टिफाइड स्पिरिटवरील बंदीही उठवावी, अशी साखर उद्योगाची मागणी होती.आगामी हंगामात साखरेचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. तसेच हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साखरेचा साठाही पुरेसा असणार आहे. या पार्श्वभूमीवर आधी इथेनॉल आणि आता अल्कोहोल निर्मितीवरील बंदीही उठविल्याने आगामी हंगाम साखर कारखानदारीसाठी चांगला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साखरेचा विक्री दर वाढवावासाखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तो वाढवून ४२००रुपये करावा अशी मागणी साखर कारखानदारांकडून गेल्या दोन-तीन वर्षापासून होत आहे. केंद्र सरकारने ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही. साखरेचा विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे तयार होणारे अल्कोहोल हे केमिकल उत्पादने, देशी दारूचे उत्पादन तसेच फॉरेन लिकर साठी उपयोगी असल्याने त्यासाठीची बाजारपेठ कारखान्यांना उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यास मदत होणार असल्याने केंद्राचा हा निर्णय दिलासादायक आहे. -पी.जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार