शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आयुब मुल्ला यांना शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 12:01 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२१ लोकमतचे खोची बातमीदार आयुब आदम ...

कोल्हापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२१ लोकमतचे खोची बातमीदार आयुब आदम मुल्ला (लाटवडे ता. हातकणंगले ) यांना शुक्रवारी जाहीर झाला. शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट लेखन करून प्रबोधन केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. १ लाख २० हजार रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.आयुब मुल्ला हे गेली अनेक वर्षे शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न, उपाय याबाबत सातत्याने लेखन करत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाधा, नवोदित शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे लेखन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, योजनांची अंमलबजावणीवर त्यांचे सातत्यपूर्ण लेखन राहिले आहे. त्याची दखल घेऊन यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने त्यांना दोनवेळा गौरवले आहे. कृषी विभागाने त्यांना २०२१ चा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर