शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:09 PM

मंत्रालयात प्रदूषणासंदर्भात बैठक

आॅनलाईन लोकमतमुंबई, दि. २४ : कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.मंत्रालयात सोमवारी झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषणासंदभार्तील बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.कदम म्हणाले, नदीमध्ये सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, कारखान्यांचे प्रदूषित पाणी सोडणे यावर प्रदूषण विभागाने नियंत्रण ठेवले पाहिजे. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, कारखाना परिसर, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावा. प्लास्टीकच्या कॅरिबॅग वापरु नका, प्लास्टीक कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद करा, पर्यावरणासाठी प्राप्त निधीतून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा निर्मूलन यावरच खर्च करण्याचे निर्देशही कदम यांनी दिले.या बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.