शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्चाचा दिला नाही हिशेब, कोल्हापुरातील ४४६ उमेदवार अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:02 IST

निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या अनेक उमेदवारांना जोर का झटका बसला

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१७ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केलेल्या जिल्ह्यातील ४४६ उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही. महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी याबाबतचा बुधवारी हा आदेश काढला. यामध्ये हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज. पन्हाळा व करवीर तालुक्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. य आदेशामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या अनेक उमेदवारांना जोर का झटका जोरातच बसला आहे.निवडणुकीनंतर ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर केला नाही अशा व्यक्तींना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाच वर्षांच्या कालावधीत पंचायत सदस्य म्हणून होण्यासाठी निवडणूक लढवता येत नाही. जिल्ह्यात २०१७ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वरील आठ तालुक्यांमधील ४४६ उमेदवारांनी हिशेब सादर केलेला नाही त्यामुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. या अपात्र उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.नुकताच जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, थेट सरपंचपदासाठीदेखील निवडणूक होत आहे. त्यासाठी आपला विजय नक्की असे समजून तयारीला लागलेल्या अनेक स्थानिक उमेदवारांना झटका बसला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत