शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

३१ तासांनंतर अधिकाºयांना जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:06 AM

सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडवे व करवीरचे तहसीलदार अनंत दिघे यांनी हळदी येथे भेट देऊन पाण्याचे ...

सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडवे व करवीरचे तहसीलदार अनंत दिघे यांनी हळदी येथे भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, भोगावती नदीपात्रात पाटबंधारे विभागाकडून उच्च दाबाने पाणी सोडण्यात आल्यामुळे व ३१ तासांनंतर अधिकाºयांनी पाणी नमुने घेतले खरे परंतु याचा अहवाल नेमका काय येणार? असा सवाल नदीकाठाचे नागरिक करीत आहेत.गेले चार दिवस भोगावती नदीपात्रातील पाणीपातळी खालावली होती. शनिवारी सकाळी पहाटेपासून नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा व पाण्याला दुर्गंधी सुटली होती. हे पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने पाण्यावर तंरगत असल्याचे नागरिकांना दिसताच मासे पकडण्यासाठी नदीपात्रात हळदी व परिसरातील लोकांची झुबंड उडाली होतीप्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनीच आता आदेश देण्याची गरज आहे. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे दूषित पाणी खाली घालविण्यासाठी पाटबंधारे विभागाने उच्च दाबाने पाणी सोडल्याने हेच पाणी हळदी बंधाºयाच्या खाली गेल्यामुळे बंधाºयाखालील गावांनाही व कोल्हापूर शहरालाही हे दूषित पाणी प्यावे लागले.प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी हळदी येथील बंधारा, परिते बंधारा, भोगावती साखर कारखान्याचे जलशुद्धिकरण केंद्र, शेती व नाल्यातील पाणी नमुने व मृत मासे तपासणीसाठी घेतले आहेत.