शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जाहिरात बातमी:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सामान्य प्रशासनच्या अधिसंख्यापदाचा शासन आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा असल्याने, या आदेशाची राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सामान्य प्रशासनच्या अधिसंख्यापदाचा शासन आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा असल्याने, या आदेशाची राज्यातील एक कोटी आदिवासी जनता होळी करेल, असा इशारा आदिवासी संघर्ष समितीने दिला आहे.

संघर्ष समितीचे बसवंत पाटील, राजेंद्र कोळी, अमर नाईक, अरुण कोळी, परशराम पाटील, विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देऊन, आदिवासी जनतेने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ चुकीचा घेऊन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा २१ डिसेंबर २०१९ चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी करूनही त्याची कार्यवाही होत नाही. १९७६ पासून अनुसूचित जमाती आरक्षणास पात्र असल्याची बाब राज्य व केंद्र शासनास मान्य आहे. राज्याचा आदिवासी विभाग सामान्य प्रशासन विभाग १९७६ नंतर बोगस व बनावट आदिवासी संबोधून १९७६ पासून एक कोटी आदिवासींना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सोई-सवलती मिळू देत नाही. याकडे लक्ष द्या, अन्यथा ही जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.