शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तुळशी धरण काठोकाठ,धरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:37 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास ...

ठळक मुद्देतुळशी धरण काठोकाठधरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास या वर्षी सप्टेंबर उजाडला. बुधवारी पहाटे ३.३० वाजता प्रकल्पाच्या ६१६.९१ मीटर या पूर्ण संचय पाणीपातळीने टप्पा गाठला. त्यामुळे धरण१०० टक्के भरले. परीणामी सकाळी धरणाच्या तीन का दरवाजातून २५३ क्यूसेक्सने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीकाठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन विजय आंबोळे यांनी केले आहे.धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयामध्ये पुरनियंत्रणाच्या अनुशंघाने दमदार पाऊस होऊनही पुर्ण पाणी संचय केला जात नव्हता. धरणातून वारंवार पाणी सोडण्यात येत होते.परीणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. पण गेल्या आठ दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला होता. गेल्या आठ दिवसात धरणातील उपलब्ध पाणी व बाहेरून येणारे पाणी यामुळे बुधवारी पहाटे ३ .३० वाजता धरण पूर्ण संचय पाणीपातळी टप्पा पूर्ण झाला.आता धरण शंभर टक्के भरले असून धरणातून २५३ क्युसेक्स इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे . सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाऊस अचानक सुरू झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने तुळशी नदी काठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन तुळशी धरणाचे शाखा अभियंता विजय आंबेळे यांनी केले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर