शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

माणगांव येथे 25 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 20 एकर ऊस थोडक्यात वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:51 IST

अभय व्हनवाडे  माणगांव: येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला   आग लागल्याने शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखांचे  नुकसान झाले. आग ...

अभय व्हनवाडे 

माणगांव: येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला  आग लागल्याने शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखांचे  नुकसान झाले. आग लागल्याची बातमी गावात पसरताच शेतकऱ्याने लगतचा ऊस तोडला आणि 20 एकर उसाला आगीच्या भक्ष्यस्थानातून वाचवले.

आर.जे. पाटील, शमशुद्दिन जमादार, कुमार पाटील, अभिजीत मुगुळखोड, अशोक  मुगुळखोड, सिकंदर जमादार, ईलायात जमादार, मीरासो जमादार, मोमीन जमादार, सिकंदर जमादार, शब्बीर जमादार, दस्तगीर जमादार , नजीर जमादार , हारून जमादार, रफिक जमादार, प्रकाश मगदूम, प्रभू हेरवाडे, अरुण मगदूम, शौकत जमादार, झहीर जमादार, प्रदीप मगदूम यांच्या मालकीची ही शेती होती. 

आज (दि30) रोजी दुपार 2च्या दरम्यान शेतातील ऊसाला आग लागली. आग लागल्याची बातमी कळताच शेतकरी आगीच्या ठिकाणी पोहचले. आग लागलेल्या ऊसालगत आणखी 20 एकर उस क्षेञ होते. या ऊसाला आग लागू नये, यासाठी शेतकऱ्यांनी लगतच उस तोडून टाकले. यामुळे  उस वाचला अन्यथा  45 एकर उस आगीत सापडला असता. आग नेमक्या कोणत्या कारणाने  लागले हे समजू शकले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग