शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:00 IST

कोल्हापूर शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या उतरवून घेण्यासंदर्भात संबंधित मिळकत मालकांना महानगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात मात्र ३३ इमारती उतरवून घेण्यात आल्या असून ३६ इमारतींची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देशहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक न्यायालयीन वादामुळे अडचणी : कुळांना दिल्या नोटीसा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या उतरवून घेण्यासंदर्भात संबंधित मिळकत मालकांना महानगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात मात्र ३३ इमारती उतरवून घेण्यात आल्या असून ३६ इमारतींची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.महाडच्या घटनेमुळे धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा देशभर चर्चेत आला आहे.त्या पार्श्वभूमीवर लोकमतने कोल्हापुरातील अशा इमारतींची माहिती घेतली. कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यापूर्वी चर्चेत येत असतो.

साधारणपणे एप्रिल व मे महिन्यांत अशा धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत पालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात येते. शहरात ९० धोकादायक इमारती होत्या. त्या सर्व मिळकत मालकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात त्यापैकी ३३ धोकादायक इमारती उतरवून घेण्यात आल्या आहेत; तर ३६ इमारती दुरुस्त करून घेण्यास भाग पाडले आहे.

आता फक्त २१ इमारती या धोकादायक असून त्यासंबंधीचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. या इमारत मालकांना तसेच तेथे वास्तव्यास असणाऱ्या सर्व कुळांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्याबाबत जाहीर प्रकटनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर