शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोल्हापूर: माणगांवमध्ये आगीचे सञ सुरूच, १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकरी भयभयीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 17:35 IST

माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची घेतली गंभीर दखल

अभय व्हनवाडेरूकडी-माणगाव: माणगांव येथील  सरळी नामक शेतातील २५ एकर उसाला रविवारी (दि ३०) आग लागल्याची घटना ताजी असताना आज, मंगळवारी पुन्हा १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले. आगीच्या प्रकारामुळे शेतकरी भयभयीत झाले आहेत. विनाकारण ऊसाना आगी लावण्याच्या सञामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे.हंगाम सुरु झालेला असतानाच ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच अदयाप सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उस कोठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यातच परतीच्या पाऊसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतातून ट्रक्टर ट्रॉली बाहेर काढण्यासाठी कसरत सह नुकसानीचे ठरत आहे. कारखाना घोषित  केलेल्या दरामध्ये जळीत उसाला टनामागे ४०० ते ५०० रूपये कमी दर मिळत असल्याने उत्पादकाचे लाखोंचे  नुकसान होत आहे.दरम्यान, माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने उसतोडीनंतर पाला पेटवून इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार राहणाऱ्या गुन्हेगाराची गोपनीयरीत्या माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावे यासाठी ग्राहक न्यायालय, राज्य वीज नियमक आयोगसह उच्य न्यायालयाकडे नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. या प्रसिध्दी पञकावर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदारसह ग्रामपंचायत  सदस्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग