शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

७० पोलिसांवर ११५ गावांची सुरक्षा : करवीर तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:06 AM

वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे.

ठळक मुद्देपाच पोलीस चौकींचीही दुरवस्था; २५ हजार लोकसंख्येला एक पोलीस

कोपार्डे : वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. खबरे, पोलीसमित्र यांची वानवा दिसत असल्याने जबरी चोºया, मारामाºया, खून घरफोड्यासारख्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात करवीर पोलिसांना यातायात करावी लागताना दिसत आहेत.

करवीर तालुका हा जिल्ह्यात सर्वांत मोठा अडीच प्लॉटचा तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका कोल्हापूर शहराच्या जवळ असल्याने अस्ताव्यस्त वाढणारी उपनगरे, शहरालगत असणाºया गावांची वाढणारी लोकसंख्या, पोलीस ठाण्यापासून ६० ते ७० कि.मी. अंतरावर असणारी डोंगराळ भागातील गावे व वाड्यावस्त्या यांच्या सुरक्षेचा ताण करवीर पोलिसांवर पडत असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळते आहे.

करवीर बरोबर गांधीनगर पोलीस ठाणे असले तरी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११५ गावे समाविष्ट आहेत. यातील २० गावे अतिसंवेदनशील आहेत, तर ५६ गावे संवेदनशील आहेत. यातील काही गावांंचे पोलीस ठाण्यापासूनचे अंतर ४० ते ५० कि.मी.पर्यंतचे आहे. एखाद्या गावात गुन्हा घडल्यास वेळेत या गावात पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. याचा परिणाम गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य नसल्याने अनेक जबरी चोऱ्यांचा उलगडा झालेला नाही.

करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत चार पोलीस चौकी आहेत; पण त्या असून नसल्यासाख्याच असल्याने एखादी तक्रार करायची झाल्यास करवीर पोलीस ठाणे गाठावे लागते. येथेही येणाºया व्यक्तीस बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. महिला कर्मचारी व नागरिकांना ही असुविधाजनक परिस्थिती आहे. यामुळे समोरच असणाºया चिंचेच्या झाडाखाली बसावे लागते. पण, पावसाळ्यात येणाºया लोकांना फारच असुविधांचा सामना करावा लागतो.मोठ्या चोºयांचा शोध कधीभामटे येथे दूध संस्था फोडून पावणेचार लाख लंपास केले आहेत. कसबा बीड, सांगरूळ परिसरात झालेल्या दूध संस्थांमधील चोºयांचा शोध लागलेला नाही.

कुंभी-कासारी कारखान्यावर ज्वेलरी, मोबाईल शॉपी फोडण्यात आल्या असून, त्याबाबत संबंधितांना कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी आहेत.

अलीकडेच यशवंत बँकेच्या बालिंगा शाखेवर पडलेला दरोडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोधल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उठणारे प्रश्न कमी झाले.खबरे, पोलीस मित्रांची वानवाएखादा गुन्हा शोधण्यासाठी अथवा तो घडल्यानंतर पोलिसांना तत्पर माहिती मिळण्यासाठी खबरे व पोलीसमित्र यांची करवीर पोलिसांकडे वानवा आहे. तसा आत्मविश्वास व संवाद पोलिसासांकडून होत नसल्याने खबरे पोलिसांपासून लांबच आहेत.करवीरला पोलीस कस्टडी नाहीकरवीर तालुक्यातील जनता शांतता व सुव्यवस्था राखणारी आहे; पण येथे सुबत्ता असल्याने जबरी घरफोड्या, मारामाºया, दूध संस्थांवरील दरोडे, एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. यातील चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलाच तर त्याला गांधीनगर पोलीस कस्टडीत ठेवावे लागत असून, गुन्ह्याच्या चौकशीसाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.कार्यरत पोलीस कर्मचारी : ४पी. आय. १ ४साहाय्यक पो. निरीक्षक २ ४पीएसआय ४ ४ए एस आय ९ ४हेड कॉन्स्टेबल २४ ४पी एन २७ ४पोलीस कॉन्स्टेबल २० 

सुरक्षेच्या कारणास्तव गांधीनगर येथे पोलीस कस्टडी हलविण्यात आली आहे. घडलेल्या गुन्ह्यांपैकी ७५ टक्के गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.- सुनील पाटील, पी.आय., करवीर पोलीस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे