शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:39 IST

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कल्याण- कल्याण ग्रामीण भागात नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील व भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक हंडा कळशी हातात निषेधाचे फलक घेऊन  सहभागी झाले होते. 

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर राज्यभरात मनसे भाजप युतीची चर्चा रंगली होती. पाण्यासाठी निघालेल्या या मोर्चात मनसे व भाजप दोन्ही एकत्र आल्याने मनसे भाजपा युतीची नांदी तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत राजू पाटील यांनी हा मोर्चा पाण्यासाठी आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नाही, त्यामुळे मोर्चा काढला. तसेच भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं राजू पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेBJPभाजपाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली